लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपचे केंद्रातून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे. मतांची टक्केवारी आणि भाजपच्या कोअर व्होट बँकेची उदासीनता यामुळे भाजपची झोप उडाली आहे.भाजपच्या सुरक्षित राज्यात देशातील सर्वात कमी मतदानाने आता केंद्रात सत्तापरिवर्तन निश्चित आहे.