भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

सोलापुरातील लोक म्हणतात, मोदी सरकार हे आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle
BJP PUNJAB(@BJP4Punjab) 's Twitter Profile Photo

ਸ਼੍ਰੀ ਨਰੇਂਦਰ ਮੋਦੀ ਜੀ ਦੀ ਏ ਜ਼ੁਬਾਨ ਪੱਕੀ, ਤਾਹੀਉਂ ਤਾਂ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਦੇਸ਼ ਦੀ ਬੇਮਿਸਾਲ ਤਰੱਕੀ |

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील लोक म्हणतात, देशात भाजप शिवाय पर्याय नाही आणि देशात देखील मोदींशिवाय पर्याय नाही.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

धाराशिवमधील लोक म्हणतात, या सरकारकारने गोरगरीबांच कल्याण केलं आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

रायगडमधील लोक म्हणतात, पूर्वीच्या सरकारच्या काळात आम्हाला ज्या योजना मिळत नव्हत्या. त्या मोदी सरकार आल्यापासून आम्हाला मिळायला लागल्या आहेत. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

सांगलीमधील लोक म्हणतात, मोदी सरकार आल्यामुळे सामान्य नागरिकांसाठी नव्या योजना सुरु झाल्या आणि त्याचा आम्हाला फायदाही मिळतो आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील लोक म्हणतात, देशात भाजप शिवाय पर्याय नाही आणि देशात देखील मोदींशिवाय पर्याय नाही.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

कोल्हापूरमधील महिला म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे महिलांना मान सन्मान भेटला आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

सोलापुरातील लोक म्हणतात, मोदी सरकार हे आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.


भाजपा महाराष्ट्र
BJP

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

साताऱ्यातील लोक म्हणतात, पूर्वीच सरकारे फक्त मोठ्यांचा विचार करायचं पण मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा विचार करते आहे. त्यामुळे आम्हाला फायदाही मिळतो आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle
Vishwas Pathak (मोदी का परिवार)(@vishwasvpathak) 's Twitter Profile Photo

Blessings from Bardhaman... A heartwarming moment.

As Hon'ble PM Shri @NarendraModi Ji was addressing a rally in Bardhaman, he was presented with a 'Rudraksh Mala' by a Mahatma who blessed Prime Minister Narendra Modi Ji.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

हातकणंगले लोकसभेतील लोक म्हणतात, मोदी सरकारच्या योजनांमुळे आम्हाला फायदा झाला आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.

account_circle