कांदा उत्पादक शेतकऱ्याला घामाचा मोबदला मिळत नाही
आणि सरकार निर्यातीवर 40% कर
लावून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे
#IndiaKeSawal
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वासार्ह निर्यातदार म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का आहे.
मराठवाडा किसान कॉंग्रेस विभागीय प्रदेशअध्यक्ष श्री Ad Madhav Jadhav यांनी या निर्णयावर आपले मत मांडले.
#OnionExport
#onionexportban
शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर ४०% कर लाऊन कांद्याचा भाव पाडण्याचा कट रचला आहे.
#शेतकऱ्याला_कांदा_रडवणार
ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
#आयात खुली व #निर्यातीवर शुल्क आकारला जातो!
तेथील #शेतकरी सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!
#ImplementSwaminathanReport
कांद्याचे दर घटविण्यासाठी सरकारने आणली कांदा निर्यातीवर बंदी. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) तुम्ही शेतकऱ्यांना घोडे लावलेत, निवडणुकीत शेतकरी तुम्हाला बैल लावेल बैल...
कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारले तर शेतकरी बांधवांच्या नशीबात काय....???
sohit mishra ग्राउंड रिपोर्ट...
केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला असून, त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अगोदरच वाईट अवस्था आहे, पण तरीही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या चिंतेकडे लक्ष देत नाही..
#NarendraJichkar …